google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 जिल्ह्यातील पुरस्थितीबाबत तातडीच्या उपाययोजना करा. डॉ. प्रतापसिंह पाटील

जिल्ह्यातील पुरस्थितीबाबत तातडीच्या उपाययोजना करा. डॉ. प्रतापसिंह पाटील

0


 धाराशिव-  धाराशिव जिल्ह्यातील विविध भागांमध्ये सततच्या पावसामुळे नद्यानाले  ओढे तुडुंब भरले असूनकाही गावांमध्ये पाणी घुसल्याने शेतजमीनपिके  घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेअनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद पडले असून या परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने पुरग्रस्त गावांचे सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकरी  नागरिकांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी,रस्ते  पूल दुरुस्तीची तातडीने कामे हाती घ्यावीत,आपत्ती व्यवस्थापन बचावकार्य पार पाडावे अशा उपाययोजना तात्काळ राबवण्यात याव्यात अशी  मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉप्रतापसिंह पाटील यांनी  निवेदनाद्वारे मुख्यमंत्री,उप मुख्यमंत्री,कृषिमंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री व  जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top