उस्मानाबाद जिल्ह्यातीत अत्यावश्यक दुकानांची वेळ बदलली !

0


उस्मानाबाद जिल्ह्यातील covid-19 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशानुसार आज 21 सप्टेंबर 2020 रोजी पासून जिल्ह्यातील मागणी आदेशानुसार सर्व नियम लागु ठेवत फक्त अत्यावश्यक सेवेमध्ये येणाऱ्या दुध , भाजीपाला किराणा ,या दुकानांची वेळ बदलून सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत करण्यात आली आहे या अगोदरच या आगोदरच्या आदेशात या दुकानांची वेळ सकाळी 9 ते 7 वाजेपर्यंत होती , व मेडिकल व दवाखाने 24 तास उघडी राहाणार आहेत .







Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top