उस्मानाबाद जिल्ह्यातील या क्षेत्रात 13 ऑगस्ट पासून ते 20 ऑगस्ट पर्यंत संचारबंदी लागू !

0
उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा नगरपालिका क्षेत्रात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोबीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 13 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत संचारबंदी लागू !


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top