कारगिल विजय दिवस शहिदांना तुळजापूरात मानवंदना.

0
कारगिल विजय दिवस शहिदांना तुळजापूरात मानवंदना.

( Tuljapur )  

उस्मानाबाद,दि.26(जिमाका)  कारगिल युध्दािच्यारवेळी भारतीय सैन्या ने अतिशय दुर्गम उंचावरील कठिण डोंगर शिखरावर लपून बसलेल्या  पाकिस्ता नी सैन्यायला हुसकावून लावले आणि आपला भूभाग पुन्हाि ताब्यालत घेतला. यामध्येन 527 सैनिक शहिद झाले. याचा देशाला अभिमान आहे. आम्हीा त्यां ना वंदन करतो. कारगिल विजय दिवस हा भारतीय सैनिकांचा शौर्याचा दिवस आहे, असे प्रतिपादन सुभेदार मेजर गुंडू सोनकांबळे यांनी आज  तुळजापूर येथे व्य्क्ते केला.

  26 जुलै हा दिवस देशभर ‘कारगिल विजय दिवस’ म्हीणून साजरा केला जातो. त्यायनिमित्तााने केंद्र सरकारच्याल माहिती आणि प्रसारण मंत्रालयच्याक केंद्रीय संचार ब्यु्रो, क्षेत्रीय कार्यालय, सोलापूर आणि श्री. तुळजाभवानी सैनिक स्कूल तुळजापूरयांच्या् संयुक्त  विदयामाने आयोजित शहिदांना मानवंदना कार्यक्रमात श्री. सोनकांबळे बोलत होते. यावेळी व्याससपींठावर प्राचार्य श्री.वैजनाथ घोडके, कॅप्टोनश्री. सिराज खान, क्षेत्रीय प्रचार अधिकारी श्री.अंकुश चव्हााण,डॉ. सुभाषपेठकरश्री.रमाकांत स्वा.मी, श्री. भिमा सुरवसे, श्री.रणजीत रोकडे अदि उपस्थित होते.

        श्री. सोनकांबळे यांनी भारतीय सैन्यांबनीअतिश प्रतिकुल परिस्थितीमध्येय कारगिलयुध्दम जिंकले. त्‍या  युध्दाीचे प्रसंग उपस्थितांना सांगितले. नियंत्रण रेषेबाहेर भारतीय सैन्यर खूप मोठे नुकसान करून शकले असते, परंतु हे युध्दर केवळ कारगिल पुरतचे भारताने लढले आणि जिंकले. श्री. चव्हा्ण म्हतणाले, कारगिल विजयदिनाचे स्मलरण करताना कॅप्टेन विक्रम बत्रा आणि त्यां चे तुकडीचे योगदान हे तरुणांना देशभक्तीत आणि साहस यांचे प्रतिक शिकवते. जेव्हाण कॅप्टेन विक्रम बत्रा एक पर्वत शिखर जिंकून परत आले. त्यां नंतर त्यां चे वाक्या प्रसिध्द  झाले ‘ये दिल मांगे मोर ---' त्यां नी तरूणांमध्येत देशभक्ती् आग पेटवली. पुढच्याव हल्यांणत त्यांगनी प्राणांचे बलिदान दिले. या हल्यातचे नेतृत्वू त्यांननी केले होते.यासर्वशहिदांच्या् शौर्याचे स्मारण करण्यांचा हा दिवस असल्याकचे श्री.चव्हााण यांनी सांगितले.

       श्री. घोडके म्हवणाले, कारगिल विजय दिनाच्याे निमित्याहने घेण्यारत आलेल्याा स्पणर्धेच्याा माध्य मातून विदयार्थांना भारतीय सैन्यांानी देशासाठी केलेला पराक्रम त्यांआचे धाडस, शौर्य, यांचे धडे पुन्हाल मिळाले आहेत. यातूनच देशभक्तद सैनिक तयार होतील, अशी अपेक्षा व्येक्त, केली.

      यावेळी श्री. भिमा सुरवसेयांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्याे सुरूवातीला सैनिक शिस्तीनमध्येम उपस्थित मान्यैवरांचे हस्तेम शहिदांना मानवंदना देण्यारत आली. यावेळी सैनिकी स्कुतलच्याम विदयार्थांनी अतिश शिस्तरबध्दम मानवंदना दिली.

यावेळी घेण्याुत आलेल्याा निबंध, चित्रकला आणि वक्तृ त्वद स्पर्धा घेण्यात  आली यामध्ये  पवन बेसिकर, शिवराज भुसरे, ओम पुजारी, अशिष बिराजदार, वैभव कांबळे, आर्यन धोतरे, सिध्देनाथ गायकवाड, शंकर भोसले, सार्थक वेदपाठक यांना विजेता घोषित करण्यात आले 

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमाकांत स्वासमी यांनी केले, प्राचार्य वैजनाथ घोडके यांनी आभार मानले. यावेळी कार्यक्रम यशस्वीं करण्यासाठी   जब्बा्र हन्नूघरे आणि जलील हिपरगी यांनी परिश्रम घेतले.
*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top